नाशिक येथे तिसरे राज्यस्तरीय बौद्ध धर्म संमेलन संपन्न

“धम्मसंस्कृतीचे पुनरुज्जीवन केल्यामुळे डॉ. आंबेडकरांनी समाजावर अनंत उपकार केले” – मंगेश दहिवले नाशिक, २९ सप्टेंबर – भारतामध्ये बुद्ध शासन काळात बौद्ध धम्माची संस्कृती तब्बल बाराशे वर्ष टिकून राहिली, ज्यामध्ये मानवाच्या कल्याणाचा विचार केंद्रस्थानी होता. या धम्मसंस्कृतीमुळेच भारताचा जागतिक स्तरावर गौरव होत आहे. या संस्कृतीचे पुनरुज्जीवन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील लोकांवर अनंत उपकार केले आहेत, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय धम्म अभ्यासक मंगेश दहिवले (नागपूर) यांनी केले. ते नाशिक येथील कालिदास कलामंदिर येथे धम्मकाया मिशन आयोजित राज्यस्तरीय तिसऱ्या बौद्ध धर्म संमेलनात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या संमेलनाचा प्रारंभ तथागत भगवान…

Read More

‘अंबाजोगाईतील संविधान भान आणि सामाजिक जाण’ उपक्रमाची ‘द आयडियल इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये नोंद

अंबाजोगाई (दि. १० सप्टें.) प्रतिनिधी: भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी अंबाजोगाई येथील प्रा. सर नागेश जोंधळे यांच्या “आई” संस्थेने आयोजित केलेल्या अभिनव “संविधानभान” उपक्रमाची ‘द आयडियल इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये नोंद झाली आहे. या उपक्रमाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता देणारी संस्था म्हणून ‘द आयडियल इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स’ ने सृजनशील कार्याच्या विविध क्षेत्रांतील उपक्रमांची नोंद घेतली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या विशेष प्रसंगी आयोजित केलेल्या या उपक्रमात अंबाजोगाई येथील कृषी महाविद्यालय आणि सिताफळ संशोधन केंद्राच्या परिसरात संविधानातील ३९५ कलमांचे शीर्षक असलेले ३९५ फलक प्रदर्शित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आणि मान्यवरांनी हातात फलक…

Read More

भारतीय गिर्यारोहकांची ऐतिहासिक कामगिरी: 360 एक्सप्लोररच्या नेतृत्वात माउंट एलब्रूस शिखर सर

नाशिक प्राईम न्यूज नेटवर्क (दि.१८ ऑगस्ट ): रशियातील युद्धजन्य परिस्थिती असतानाही, 360 एक्सप्लोरर ग्रुपच्या नेतृत्वाखालील भारतीय गिर्यारोहकांनी माउंट एलब्रूस शिखरावर ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या मोहिमेत सहभागी झालेल्या विविध व्यक्तींनी अनोख्या कामगिरीच्या जोरावर देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. मोहिमेचे नेतृत्व करणारे आनंद बनसोडे हे माउंट एलब्रूस शिखर तीन वेळा सर करणारे पहिले महाराष्ट्रीयन ठरले आहेत. यासोबतच 12 वर्षीय प्रीती सिंगने हे शिखर सर करून मध्यप्रदेशातील सर्वात कमी वयाची गिर्यारोहक म्हणून नाव कमावले आहे. उद्योजक विनोद विभूते यांनी डायबेटीस असूनही शिखरावर पोहोचत “डायबेटीस कॅन क्लाइम्ब माउंटन्स” हा संदेश दिला. तसेच, डॉ.…

Read More

संविधान जागरूकता आणि देशभक्तीचा संगम: ‘आई’ संस्थेचा स्वातंत्र्य दिन विशेष उपक्रम

अंबाजोगाई (बीड) दि.१६ ऑगस्ट: भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत अंबाजोगाई येथील प्रतिष्ठित शैक्षणिक आणि सेवाभावी संस्था ‘आई’ने ‘संविधान भान’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन केले. या उपक्रमाचा उद्देश भारतीय संविधानाचे महत्त्व आणि लोकशाही मूल्यांची शिकवण तरुण पिढीमध्ये रुजवणे हा होता. कार्यक्रमाद्वारे संविधानाच्या मुलभूत तत्त्वांवर लक्ष केंद्रित करून सामाजिक जागरूकतेला बळकटी देण्यात आली. कृषी महाविद्यालय अंबाजोगाई आणि सिताफळ संशोधन केंद्राच्या सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन कृषी महाविद्यालयाच्या मैदानात करण्यात आले. कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाच्या ३९५ कलमांचे फलक हातात धरून एक मानवी साखळी तयार केली. ही साखळी भव्य वर्तुळाच्या स्वरूपात मांडून संविधानाचा संदेश…

Read More

शिस्त, निष्ठा, समर्पण व निर्धार हि व्यक्तिमत्व विकासाची चतु:सूत्री होय – डॉ.बाबासाहेब ठोंबरे

लातूर (प्रतिनिधी) दि. 13: येथील विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचा जिमखाना विभाग व विद्यार्थी समुपदेशन व रोजगार कक्षाच्या वतीने कौशल्य व व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.बाबासाहेब ठोंबरे, प्रमुख पाहुणे कृषि महाविद्यालय, डोंगरशेळकी, उदगीरचे प्राचार्य डॉ.अंगद सूर्यवंशी, प्रमुख मार्गदर्शक आई सेंटर प्रो चे संचालक तथा सुप्रसिद्ध प्रेरणादायी वक्ते सर नागेश जोंधळे, प्रा.राहुल सुरवसे व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विष्णू रोडे हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्ज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.बाबासाहेब ठोंबरे म्हणाले की, यशस्वी होण्याकरीता शिस्त, निष्ठा, समर्पण व निर्धार आवश्यक आहे. व्यक्तिमत्व…

Read More

सुविचार मंच आयोजित चौथ्या सुविचार गौरव पुरस्काराचे वितरण कालिदास येथे मोठ्या उत्साहात वितरण

राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार आणि अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती सुविचार मंच आयोजित चौथ्या सुविचार गौरव पुरस्कार सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार आणि राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदिर येथे पार पडला. या कार्यक्रमाला उपस्थित राहून मान्यवरांना पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी प्रसिद्ध पार्श्वगायक पद्मश्री सुरेश वाडकर (जीवन गौरव), अभिनेते गौरव चोपडा (कला), अभिनेत्री सौ.अक्षया देवधर व अभिनेते हार्दिक जोशी (विशेष पुरस्कार), श्री. रामचंद्रबापू पाटील (सामाजिक), डॉ. भाऊसाहेब मोरे (वैद्यकीय),…

Read More

छत्तीसगढ़ के मशहूर गीतकार डॉ.मुन्नालाल देवदास अपने गीतों के लिये रचा नया रिकॉर्ड;  ‘द आइडियल इंडियन बुक ऑफ रिकॉर्ड्स’ से मिला प्रशंसापत्र!

छत्तीसगढ़, १३ दिसंबर – शिक्षक, लेखक, सामाजिक कार्यकर्ता, कवि और गीतकार के रूप में अपनी बहुमुखी प्रतिभा के लिए पहेचान जाणनेवाले छत्तीसगढ़ के प्रतिष्ठित व्यक्तित्व डॉ. मुन्नालाल देवदास ने संगीत के क्षेत्र में एक उल्लेखनीय कीर्तिमान स्थापित किया है। उनकी भक्ति रचनाओं को तीन पद्म श्री पुरस्कार विजेताओं, अर्थात् भजन सम्राट पद्मश्री अनुप जलोटा, पद्मश्री सुरेश वाडकर और पद्मश्री अनुराधा पौडवाल द्वारा गाए जाने का अनूठा गौरव प्राप्त हुआ है। इस असाधारण उपलब्धि के लिए, डॉ. मुन्नालाल देवदास ‘द आइडियल इंडियन बुक ऑफ रिकॉर्ड्स’ से प्रशंसा पाने वाले छत्तीसगढ़ के…

Read More

सक्षम पीढ़ी के निर्माण में ‘आई सेंटर’ का योगदान अमूल्य : उप प्राचार्य डॉ.आर.वी.कुलकर्णी

अंबाजोगाई, बीड में ‘आई सेंटर कैंपस’ में ‘छात्र-अभिभावक-शिक्षक’ परिसंवाद और प्रमाणपत्र वितरण समारोह का आयोजन अंबाजोगाई (प्रतिनिधि) दिनांक 14: “आई सेंटर का शैक्षिक और सामाजिक योगदान बहुमूल्य है, स्कूल और कॉलेज जीवन में बच्चों के सर्वांगीण विकास को प्राप्त करना बहुत महत्वपूर्ण है और इस उद्देश्य के लिए आई सेंटर के निर्देशक, विश्वविक्रमवीर सर नागेश जोंधले जी के मार्गदर्शन में आई सेंटर का कार्य समाज के लिए उपयोगी और देश हित में है।“ ऐसा प्रतिपादन योगेश्वरी कॉलेज के उप-प्राचार्य डॉ. आर.व्ही कुलकर्णी ने आई सेंटर कैंपस, संत सावता माली नगर,…

Read More

“अपने करियर को सफल बनाने के लिए त्रिसुची का अनुसरण करना चाहिए” – विश्वविक्रमवीर सर नागेश जोंधले

अंबाजोगाई 07 जून (प्रतिनिधि) : जब 10वीं और 12वीं कक्षा का रिजल्ट घोषित होता है, तो माता-पिता, शिक्षक, रिश्तेदार, रिश्तेदार सभी को एक ही चिंता होती है और वह है उन छात्रों के करियर के बारे में पूछना। आप क्या बनना चाहते हैं? दसवीं के बाद कौन सी ब्रांच लेंगे? ग्यारहवीं और बारहवीं में कौन से सब्जेक्ट चुने जाएंगे? इन तमाम सवालों से बच्चों और पालकों का मन भ्रमित होने लगता है| इसके लिए, यदि छात्र और माता-पिता “सफल करियर की त्रिसुची” को लागू करते हैं, तो उनके सभी सवालों के जवाब आसानी से मिल…

Read More

विज्ञान और प्रौद्योगिकी के युग में शिक्षा के क्षेत्र में पर्याप्त प्रदर्शन हासिल करने के लिए भारतीय शिक्षा विशेषज्ञों को चुनौती: विश्वविक्रमवीर सर नागेश जोंधले

परभणी (प्रतिनिधि) 26 मई: आज के 21वीं सदी यानी विज्ञान के युग में सबसे बड़े परिवर्तन के रूप में शिक्षा क्षेत्र को वैश्विक स्तर पर विशेष महत्व प्राप्त हुआ है। एक ओर दुनिया भर में दिन-ब-दिन यथार्थवादी और उन्नत तकनीक विकसित करने के लिए नए-नए प्रयोग और शोध किए जा रहे हैं, वहीं दूसरी ओर शिक्षा के क्षेत्र में पर्याप्त प्रदर्शन हासिल करना एक बड़ी चुनौती है। विज्ञान और आधुनिक तकनीक का युग भारतीय शिक्षा विशेषज्ञों का सामना कर रहा है, अंतरराष्ट्रीय स्तर पर प्रसिद्ध गाइड और अमेज़न बेस्ट सेलिंग…

Read More