नाशिक येथे तिसरे राज्यस्तरीय बौद्ध धर्म संमेलन संपन्न

“धम्मसंस्कृतीचे पुनरुज्जीवन केल्यामुळे डॉ. आंबेडकरांनी समाजावर अनंत उपकार केले” – मंगेश दहिवले नाशिक, २९ सप्टेंबर – भारतामध्ये बुद्ध शासन काळात बौद्ध धम्माची संस्कृती तब्बल बाराशे वर्ष टिकून राहिली, ज्यामध्ये मानवाच्या कल्याणाचा विचार केंद्रस्थानी होता. या धम्मसंस्कृतीमुळेच भारताचा जागतिक स्तरावर गौरव होत आहे. या संस्कृतीचे पुनरुज्जीवन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील लोकांवर अनंत उपकार केले आहेत, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय धम्म अभ्यासक मंगेश दहिवले (नागपूर) यांनी केले. ते नाशिक येथील कालिदास कलामंदिर येथे धम्मकाया मिशन आयोजित राज्यस्तरीय तिसऱ्या बौद्ध धर्म संमेलनात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या संमेलनाचा प्रारंभ तथागत भगवान…

Read More